
International Journal For Multidisciplinary Research
E-ISSN: 2582-2160
•
Impact Factor: 9.24
A Widely Indexed Open Access Peer Reviewed Multidisciplinary Bi-monthly Scholarly International Journal
Home
Research Paper
Submit Research Paper
Publication Guidelines
Publication Charges
Upload Documents
Track Status / Pay Fees / Download Publication Certi.
Editors & Reviewers
View All
Join as a Reviewer
Get Membership Certificate
Current Issue
Publication Archive
Conference
Publishing Conf. with IJFMR
Upcoming Conference(s) ↓
WSMCDD-2025
GSMCDD-2025
Conferences Published ↓
ICCE (2025)
RBS:RH-COVID-19 (2023)
ICMRS'23
PIPRDA-2023
Contact Us
Plagiarism is checked by the leading plagiarism checker
Call for Paper
Volume 7 Issue 3
May-June 2025
Indexing Partners



















महाराष्ट्र राज्यातील वंजारी समाजाच्या सामाजिक–आर्थिक स्थितीचे अध्ययन
Author(s) | Swarupa Nagre |
---|---|
Country | India |
Abstract | विविधतेने नटलेला देश म्हणून भारताची ओळख आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृती असणाऱ्या लोकांचा समावेश होतो. भारतामध्ये अनेक वैशिष्ट्यांपैकी जाती व्यवस्था हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असल्याचे दिसून येते. व्यक्तीची जीवन पद्धती व सामाजिक संबंधाचे स्वरूप जातीनुसार कळते म्हणून जातिव्यवस्था भारतीय समाज रचनेचा पाया मांडला जातो. कोणत्याही समाजाची निर्मिती ही अनेक व्यक्ती एकत्रित येऊन समूहाने राहिल्याने होते. भारतीय समाजात अनेक जाती पोट जातीमध्ये बंदिस्त असल्याचे आढळते. महाराष्ट्रात 42 विमुक्त आणि भटक्या जमाती आढळतात. 28 भटक्या विमुक्त आणि 14 विमुक्त तसेच या 42 जमातीमध्ये सुमारे 200 पोटजाती आहेत. स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षे झाली असली तरीही आजही भारतीय समाजात विविध जाती-जमाती संबंधित वेगवेगळ्या प्रकारच्या आर्थिक सामाजिक समस्या दिसून येतात. भारतासारख्या लोकशाही राष्ट्रासाठी नक्कीच ही अभिमानास्पद गोष्ट नाही. स्वातंत्र्योत्तर काळात घटनात्मक तरतुदीमुळे भटकंती जमातींना शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. जसं की प्राथमिक शिक्षण चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाची सरासरी खूपच कमी दिसून येते. प्रख्यात अभ्यासक लक्ष्मण माने यांनी 1990 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात 89% भटके विमुक्त आणि केवळ अकरा टक्के केवळ 11 टक्के साक्षर असल्याचे दिसून येते. या भटक्या जातीतील एक जात म्हणजे वंजारी समाज होय. वंजारी समाज प्राचीन काळात बैलांच्या साह्याने धान्याचा वापर करणारा समाज म्हणून या समाजाची ओळख होती. त्याकाळी वनचारी म्हणून तो ओळखला जाई. वनचारीवरून पुढे "वंजारी" हा शब्द रूढ झाला. आणि पुढे याच नावाने आता हा समाज ओळखला जातो. या समाजात प्रामुख्याने क्षेत्रीय व वैश्य हे दोन गट होते. मुळचा राजस्थानमधील असलेला हा वंजारी समाज कालांतराने महाराष्ट्र बरोबर कर्नाटक मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात पंजाब हरियाणा मध्ये स्थलांतरित झाल्याचे आढळते. |
Published In | Conference / Special Issue (Volume 7 | Issue 3) - Two Day International Conference on Commerce & Economics (ICCE-2025) (May 2025) |
Published On | 2025-05-10 |
Share this

E-ISSN 2582-2160

CrossRef DOI is assigned to each research paper published in our journal.
IJFMR DOI prefix is
10.36948/ijfmr
Downloads
All research papers published on this website are licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License, and all rights belong to their respective authors/researchers.
